Last week, I completed this wonderful book named ‘Who will cry when you die’ by Robin Sharma. The book is famous among frequent readers and has inspired millions of people in the world. Now that I have read it, I regret for not picking it up in…
Future water risks in Indian solar sector
Few days back, I got a chance to attend a webinar on ‘Water Risk for India’s Solar Power Sector’. The webinar was organized by ET Energy World and presented by Vinay Rustagi (Managing Director, Bridge To India). After attending webinar, I got to know that water management at…
जम्मू-काश्मीरची वीज वहन क्षमता ३३टक्क्यांनी वाढली
दरवर्षी बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यामध्ये होणारे भारनियमन यंदा जम्मू काश्मीरमध्ये होणार नाही. काश्मीरमध्ये दरवर्षी जवळपास 2 कोटी लोकांना हिवाळ्यात वीज मिळत नव्हती. त्यामुळे पर्यायी आपत्कालीन ऊर्जा म्हणून लोकांना जंगलातील लाकडे आणावी लागत असत. नुकतेच (१५ ऑक्टोबर २०१८) स्टरलाईट पॉवर कंपनीने त्यांची ४००KVची ४१४किमी लांबीची बारामुल्ला ते जालंधर (चित्रातील निळी लाईन)…
बिलासपूर-मनाली-लेह रेल्वेमार्ग राष्ट्रीय प्रकल्प घोषित
हिमालयातील लेह-लडाख परिसरात येत्या काळात भारतीय रेल्वेचा वावर असण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर ते जम्मू काश्मीरमधील मनाली आणि लेह या ४६३किमी. लाईनसाठी ₹८३,३६० कोटी खर्चाचा अहवाल नुकताच भारतीय रेल्वेच्या समितीने केंद्र सरकारकडे जमा केला आहे. जर रेल्वेची सुविधा लेहपर्यंत पोहोचली तर केवळ हिमाचलसाठीच रहदारी सुविधा बदलणार नाही…
रेल्वेमधील दिवानखाने सर्वसामान्यांसाठी खुले
भारतीय रेल्वेने नुकतेच रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी घेतलेला एक निर्णय विशेष स्वागतार्ह म्हणावा लागेल. भारतीय रेल्वेतील सर्व सोयिनींयुक्त घरच्यासारखा अनुभव देणारे दिवाणखान्याचे डब्बे (Saloon Coach) मार्च २०१८पासून सामान्य लोकांसाठी खुले केले गेले. ब्रिटिश काळात तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेमध्ये राखीव दिवाणखान्यासारखे डबे वापरण्यात येत होते. स्वातंत्र्यानंतर त्या…